प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येत मन खचून जात… पण अशाही परिस्तितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात.
Top 50 Marathi Suvichar| suvichar in marathi|Marathi Suvichar| suvichar in marathi
मूर्ख माणसाने आपापसात संभाषण करू लागली, कि शहाण्या माणसाने शांत बसने योग्य.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत…. आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाहीत.
काम संपले कि प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते.
आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे.
स्वप्न अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजेल.
जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही.
नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका, नका ठेऊ विश्वास हातावरच्या रेशांवार कारण भविष्य तर त्यांचही असत, ज्यांचे हाताच नसतात.
जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.
मोठे व्हायला ओळख नाही माणसांची मन जिंकावी लागतात.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा म्हणजे कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येईल.
समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.
आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे आपल्या चुका त्यांना सुधारून आपण उद्याच्या यशाची तैयारी करतो.
प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गातील एक पायरी आहे.त्यांचा सामना करून, आपण आपल्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाकता.
गर्वाच घर नेहमीच खाली असते.
खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची.
उद्याच काम आज करा आणि आजच काम आत्ताच.
लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास मोठे यश मिळते.
शहाणपण हे वयावर नाहीतर अनुभवावर अवलंबुन असते.
स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.
सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.
विचारपूर्वक केलेली कृती नेहमी फळ देणारी असते.
ज्ञान हे वाचनाने मिळते,पण शहाणपण अनुभवाने येते.
शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात.
विनम्रता आणि अहंकार हे कधीच एकत्र राहू शकत नाही.
अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.
आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.
ज्ञानाची खरी परीक्षा त्याचा योग्य वापर करण्यात आहे.
सत्याच्या मार्गांवर चालणारे नेहमी विजयच मिळवतात.
कष्ट आणि प्रयत्नांशिवाय यश कधीच मिळत नाही.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.
आपण जे पेरतो,तेच उगवत.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत समजतं नाही.
आपण जे पण आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहोत.
ज्ञान हेच खरी संपत्ती आहे.
शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून दिते.
मनाची शांती सर्वात मोठं धन आहे.
प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही.
निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो.
प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळेल.
आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो.
स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते.
कठोर परिश्रमाशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत.
Marathi Suvichar| suvichar in marathi
नेहमी सकारात्मक विचार करा, कारण विचार ही शक्ती आहे.
स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास सर्वात मोठी शक्ती आहे.
शिस्त म्हणजे स्वतःला बांधून ठेवणं नाही, तर योग्य मार्गांवर चालणं आहे.
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत ठेवा, आणि जगाला दाखवा कि तुम्ही काय साध्य करू शकता.
प्रत्येक संघर्ष तुमचं भविष्य उज्वल करण्यासाठी आहे.
नेतृत्वात नम्रता हवी कारण तीच माणसाला मोठं बनवते.
कधीही आपल्या चुका मान्य करा, त्या मान्य करा आणि पुढे जा.
शिस्तबद्ध जीवनच आपल्याला यशाकडे नेऊ शकत.
आयुष्यात छोट्या गोष्टींना महत्व द्या, कारण त्या मोठ्या यशाचे कारण बनतात.
सत्य, करुणा आणि प्रेम हे जीवनाचे तीन मुख्य सूत्र आहेत.
जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अनमोल रत्न आहे तो जपून ठेवा.
खरा आनंद तोच आहे जो इतरांना सुख देण्यातून मिळतो.
आयुष्य हे एक स्पर्धा आहे, जिथे धैर्य आणि संयम हेच विजयाचे मुलमंत्र आहेत.
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आपली नकारात्मक विचारसरणी.
Marathi Suvichar| suvichar in marathi
अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे.
आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा ही आपल्याला आपल्या अपयशानमधून मिळते. त्यांना सुधारा आणि त्यांच्या पासून शिका, पण कधी हार मानू नका.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा जास्त विचार करा… या जगात अशक्य असं काहीच नाही.
आयुष्यात अशा गोष्टी मिलवा ज्या तुमच्या शिवाय कोणीही हिरावून नेऊ शकत नाही.
आयुष्यात काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा काय कमावलं याचा जास्त विचार करा.
आयुष्य ही खूप वेगळी शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहे हे माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती आहे हे माहित नसतं आणि कॉपी ही करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते.
आयुष्यभर नुसता पैसा कमावन्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते, जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळं इथेच सोडून जायचं आहे म्हणून जीवन आनंदाने जगा.
अन्न म्हणेज देव आहे, म्हणून अन्नाचा कधी अपव्यय करू नये.
अनुभवा सारखा दुसरा गुरु नाही.
जीवनाच्या कठोर वाटेवर अडचणी येत असतात त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल. उदिष्ट आणि तुमच्या कठोर परिश्रमाणे प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.
संकटातून संधी मिळत असतें. जीवनातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण असतें ती तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतें.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरतांना आपण असं मरावं कि आपण हसत असू आणि लोक रडत असतील.